काल पावसाने एक दिवसाचा आराम घेतल्यानंतर मध्यरात्रीपासून पुन्हा जोरात बरसण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळी साडेचार वाजल्यापासून पावसाने मुंबईसह कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई त्याचबरोबर सर्व उपनगरांमध्ये हजेरी...
रेल्वेचे तत्काळ तिकीट काढणाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे तत्काळ तिकीट रद्द केल्यास संबंधित प्रवाशांना तिकीटाच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम परत मिळू शकणार आहे. त्याचबरोबर रेल्वेने तत्काळ तिकीट...
काहिच फायदा होणार नाही,उगीच त्रास वाढनार
कोई फायदा नही,समस्या बढेगी
रेल्वेस्थानक तसेच गाडय़ांमध्ये ठरावीक कंपनीच्या बाटलीबंद पाण्यालाच परवानगी असताना लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये बनावट आणि कमी शुद्धतेच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री असल्याचे आढळून आले आहे. फलाटांवरील स्टॉल्सवरही...
१८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाण्यादरम्यान धावली असली तरी पुढे कल्याण हे या मार्गावरील जंक्शन स्थानक बनले. रेल्वेस्थानक, कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्यासाठी लागणारा दगड या...
महत्त्वाच्या आणि गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील तिकीटे सर्वसामान्य प्रवाशांना उपलब्ध होत नाहीत. पण दलालांना ही तिकीटे कशी काय लगेच मिळतात, याचा प्रश्न आतापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना पडत होता....