Search Forum
Blog Entry# 1266088
Posted: Nov 03 2014 (20:28)
6 Responses
Last Response: Nov 03 2014 (21:24)
6 Responses
Last Response: Nov 03 2014 (21:24)
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि तुमची गाडी सुटली तर काळजी करू नका तुमच्यासाठी रेल्वेने नवीन व्यवस्था सुरू केली असून 'फुल रिफंड' मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे चुकल्याचा आणि आरक्षणसाठीचे पैसेही गेल्याचे दु:ख आता काहीसे कमी होणार आहे.
आरक्षण केल्यानंतर काही वेळा उशीर होतो आणि गाडी निघून जाते. अशावेळी रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर पूर्वी अर्धीच रक्कम परत मिळायची. मात्र आता तसे होणार नाही. गाडी निघून गेल्यानंतर दोन तासात तिकीट रद्दल केल्यास तिकीटाचे पूर्ण पैसे मिळणार आहे. फक्त 'रिझर्व्हेशन चार्जेस' त्यातून वगळले जातील. हा नवा बदल लवकरच रेल्वेच्या तिकीट बुकींग सेवेत करण्यात येणार आहे.
तिकीट...
more...
आरक्षण केल्यानंतर काही वेळा उशीर होतो आणि गाडी निघून जाते. अशावेळी रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर पूर्वी अर्धीच रक्कम परत मिळायची. मात्र आता तसे होणार नाही. गाडी निघून गेल्यानंतर दोन तासात तिकीट रद्दल केल्यास तिकीटाचे पूर्ण पैसे मिळणार आहे. फक्त 'रिझर्व्हेशन चार्जेस' त्यातून वगळले जातील. हा नवा बदल लवकरच रेल्वेच्या तिकीट बुकींग सेवेत करण्यात येणार आहे.
तिकीट...
more...
1 Posts
PRS Se Bhi Kar sakte hai Reservation Charges Cut Karke Refund kiya jayega
Chala Changali Proud of News AAhe Pravasyanchya sevesathi nehmi Railway Prashasan Sajja Astey.
Proud of Indian Railway Administation.
Proud of Indian Railway Administation.