Search Forum
Blog Entry# 5051203
Posted: Aug 26 2021 (19:14)
1 Responses
Last Response: Aug 26 2021 (19:49)
1 Responses
Last Response: Aug 26 2021 (19:49)
खा. रामदास तडस यांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासोबतच पॅसेंजर / लोकल रेल्वे पुनःश्च प्रारंभ करण्यासाठी विनंती केली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. Hansraj Ahir जी उपस्थित होते..